रोजच्या आहारात सॅलड, गहू, तांदूळ, फळभाज्या, पालेभाज्या यासोबतच कडधान्येही तितकीच महत्वाची असतात. कडधान्ये विविधांगाने आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतात. आज आपण
UN75 विश्वशांती अभियानांतर्गत ‘पर्यावरण संरक्षण व दुष्काळमुक्ती’ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रक्षक सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील वनरक्षिता प्रकल्पाचे युवा
रक्षाबंधन तर सगळेच करतात पण पर्यावरणाप्रती रक्षणाची जाणीव ठेवून पारंपरिक रक्षाबंधनाच्याही पुढे जात या पर्यावरण प्रेमींनी पर्यावरण रक्षक बनत अनोखे पाऊल उचलले आहे. येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या
महाराष्ट्रात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. राज्यासाठी खरीप हंगामातले तुरीचे पीक अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा अनियमित पावसाने आणि हवामानातील बदलाने तुरीच्या रोपांचे नुकसान होते किंवा
पोषणमूल्याच्या दृष्टीकोनातून शेवग्याच्या शेंगा आणि पाने यांच्याकडे नियमित आहार म्हणून फार कमी लोक वळतात. ज्यांना शेवग्याचे आणि त्याच्या पानांचे पोषणमूल्य
पाळीव जनावरांच्या पचनसंस्थेचे आजार अनेकदा शेतकऱ्याच्या किंवा त्याच्या पालकांच्या चिंतेत भर घालतात. मुख्यत्वे जनावरांना देण्यात येणाऱ्या अन्नात खनिजांचे प्रमाण कमी झाल्याने त्यांच्या पचनसंस्थेत बिघाड